Thursday, May 20, 2010

२१/५/10

आज सकाळी सकाळी नितिन ने टी व्ही लावला, आनंद सिनेमा लागला होता, त्याने तो तासाचा चालू ठेवला.मला आनंद सिनेमा आवडतो हे त्याला माहित आहे.किती वर्ष झाली मी तो पाहत आले आहे.मी ११ वि ला होते तेव्हा खास सिनेमा बघण्यासाठी म्हणून गेलेले होते, सोलापूरला ते दिवस असेच कुठे तरी गुन्तण्याचे होते.३५ वर्ष झाली पण आजुनही त्या सिनेमातली गोडी कमी झालेली नाही, तसे त्यातले संवाद तेव्हाही पाठ होते आताही न बघता ते आठवतात, पण त्याचा कन्टाळा नाही येत। मास्टर पिस म्हणतो तसा आहे तो .खरेच असे आयुष्य कोणी तरी नक्की जगले आसेल.आयुषाची आवघी काही महीने राहिलेले न हसतमुख आपला काहीही संबध नसलेल्या लोकात त्यानाच्यासथी न त्यांच्या बरोबर जगायचे खरेच परीक्षा आहे टी। पण रोजचे आयुष्य आस्ते असेच लम्ब्लाचक तर इतक्य उत्कात्तेने जगु शक्ल आस्ता का? माला हा नेहमी पद्नारा प्रश्न आहे। घर उभे करायचे न तय घरातील मांसना उभे करण्यासाठी धड्पदय्चे असे वाट्याला आले आस्ते तर आनंद इतका हसतमुख रहू शक्ल आस्ता। उद्याची कलजी त्याला नवति म्हणून तो इतका आंदी न हसत रहू शक्ल.आपण पण असे उद्याची कलजी सोडून जगु शकू का? खुप वेला प्रयत्न करते पण टी सवय लागली की आस्लेल्यातिल चिमुटभर उद्यासाठी किव दुसर्यासाठी काढून ठेवायचे मग उदय जर विसरता येत नहीं तर ते आयुष जगता येइल का? पण आत्ता टी गरज आहे, सगळी चिंता सिडून आत्ताचा शकन जगण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.पहु जमेल का ते.