Wednesday, June 2, 2010

३/६/10

किती दिवसानी लिहिते आहे आज पण वेळ होत नहीं न जेव्हा वेळ आसतो तेव्हा लिहायला जमात नहीं आजही कही लिहायला लगे पर्यंत कोणी तरी येइल न लिहिणे तसेच राहिल असे होते बरेच वेळा आयुष्यात खुप वेळा आसा आनुभव येत आसतो की आपण ठरवतो काही न होते काही.काही का आसेना २ वाक्य तरी लिहायची ठरवूनही नाही जमले लिहायला अर्थात त्यालाही आपणच कारण आसतो, आगदी मनापासून ठरवले तर नक्की हे जमले आसते आपला आळशीपणा नडतो म्हणा न आसे किती तरी प्रसंग आसतात की आपण ठरवले आसते तर नक्की जमले आसते.पण त्या गोष्टीची तेव्हढ़ी निकड नहीं भासत माणसाला ज्याची निकड भासते ते माणूस जिव तोडून करतोच करतो हे लिहिणे पण तसे आहे त्या वाचून तसे कही बिघडत नाही हा जरा मनाला आस्वस्थ वाटते पण असे अस्वस्थपणा मनाआड़ टाकायची सवय झाली आहे। आली वेळ सपादुन न्यायची न चालायला लागायचे.पण आता बस फार वेळ नहीं चालणार हे, कुठे तरी आपल्या मनचा विचार करून त्या प्रमाणे चालायला पाहिजे.

No comments:

Post a Comment