Sunday, June 27, 2010

२८/६/2010

आज सकाळी सकाळी खुप घाई झाली, सचिन चा फ़ोन आला न बोलता बोलता वेळ कसा संपला ते कळलेच नाही। चालायचेच। काल खुप टेंशन होते॰ , नितिन पण मृणाल वर चिडलेला न सचिन ने पण राजीनामा द्यायचा निर्णय घेतलेला। पण कालच किशोरशी बोलले न रीलाक्स झाले होते.मृणाल रविवारी येते आहे, न सचिन थाबंतो आहे थोड़े दिवस.चला काय होइल ते पाहण्या शिवाय माझ्या हातात काय आहे.मुले मोठी झाली त्यांचे ते निर्णय घेऊ लागली १ प्रकारे समाधान आहे पण आता मुलाना आपली गरज नहीं हे ही कुठे तरी मानत येते पण माला खरच नाही वाइट वाटत या गोष्टीचे। ते तेवढे सक्षम झाले म्हणजे मी निवांत झाले न? असे तर होणारच त्यांचा संसार चालू झाला की तेच निर्णय घेणार न, उलट त्यानीच निर्णय घेणे महत्वाचे आहे.जरा शांत पणे विचार केला की हे सरे पटायला लगते। मी आता बाजूला होणे च योग्य आहे.बस आज बस करते.

No comments:

Post a Comment