Sunday, September 26, 2010

२७/९/10

काल सगळंयाना दिवाळीसाठी बोलिवण्यासठी पत्र लिहिली खूप दिवसानी अशी पत्र लिहिण्याचा योग आला नसता जे कही बोलणे ते फ़ोन वरून होते मग ती लिहिण्याची मजा नहीं चाखता येत॰ असे घडले त्यामुळे माणसे जवळ अली की लाम्ब गेली हे नहीं सांगता येणार॰ फ़ोन वर आपण आगदी मनातले कधी बोलतो का? का? कशी? असे प्रश्न विचारले जातात पण मनाच्या गभ्यातुन आलेली साद त्या पत्रातच मिळते असे माला वाटते हा॰ शेवटी हा ज्याच्या त्याच्या भावनांचा प्रश्न आहे॰ मला आवडलेली गोष्ट दुस्र्याला आवडेलच असे नहीं॰ तर पत्रा वरून aathvale की माणसे संवाद sadhtana फ़ोन मुळे जवळ अली की लाम्ब गेली फ़ोन mule लगेच त्या क्षणाला साद घालता येते न त्याला प्रतिसाद पण लगेच मिळतो तरीही पत्र लिहिताना मनानी दिलेला आपुलकीचा mulama त्या पत्रातून जाणवतो। फोन आला न माणूस लिहिण्याचे कष्ट घेईना झाला॰ आज काही लिहिता नहीं येणार असे वाटते आहे शब्द lavkar nahit umtat ahet computer वर किती या गोष्टींच्या आधीन होतो न आपण। चालायचेच आज बस आता.

No comments:

Post a Comment