Monday, September 20, 2010
२१/९/2010
बरेच दिवसाने लिहिते आहे , लिहिण्य सारखे खूप कही आहे पण वेळ नहीं होत लिहायचे तर॰ संध्याकाळी रोज कही तरी नविन घडते न लोकल नहीं मिळत कही तरी कारण आसते, अचानक काही काम निघते न बस साठी नहीं जाता येत, बस मिळाली तर गर्दी मध्ये आडकते, नसता बस थांबत नाही काही तरी घडते न लोकल च प्रश्न निर्माण होतो आहे, काल सगळे निट होते तर लोकल ला तूफान गर्दी की चढताना मारामारी न उतरताना पण यालाच आयुष म्हणायचे का? आपण कही तरी ठरवतो न घडते दुसरेच काही॰ पण आता या सगळ्याचा कंटाळा आला आहे किती पळापाळी करायची न यातून कही साधले जाते का? अत्ता पर्यंत मुलान साठीच धावत राहिले आजही त्याना गरज आहे म्हणून नोकरी करते का? की मलाही घरा बहर रहता येते त्यामुळे, कही असू देत पण धावपळ ही करावी लगते न, त्याचा आता कंटाळा येत आहे॰ जरा निवांत आयुष्य आसवे असे वाटते आहे पाहू काही करता येते का ते?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment