Sunday, April 4, 2010

५/४/10

कही वेळा खूप लिहायचे आसते पण लिहायला जमत नहीं, वेळ नसतो, कधी कम्पूटर काम करत नहीं आजच लिहित होते न एकदम एरर आली पाना वर धोंडोपंत कसे के लिहितात ,तसेच सरदेसाई पण माला कधी वेळ नहीं जमत, मूड आसतो तेव्हा नहीं लिहिले की नंतर नाहीच सुचत कही, पण anyhow मी लिहायचा प्रयत्न तरी करते आहे।
लग्नाची गोष्ट झाली काल आसे भातुकलीच्या खेळाताले लग्न झाले न तेव्हा पासून जी जबाबदारी आली ती आजपर्यंत निभावते आहे॰ love marriage त्यामुळे माहेरी कोणी बोलावणार नव्हते, दीपवली आली न ससुर्वाड़ी कडून बोलवाने येणार का? म्हणून चिडूवून ही घेतले॰ पण ते शाक्य नव्हते दीवाली च दिवस ऊजडला, सकाळी सकाळी पाणी गरम करायला ठेवले होते, न हॉस्पिटल मधून खरेच बोलावणे आले दोघेही गेलो, हॉस्पिटल मधून बोलावणे म्हणजे, कही तरी गंभीर नक्कीच होते, गेलो तर दोघी मायलेकी lepra reaction साठी अडमिट होत्या आई जरा serious होती, न नेमका दिवालीचा दिवस तिचा शेवटचा ठरला होता॰ lepra reaction नेच मुलगी पण दाखल झालेली आम्ही तापसले, नाड़ी लगत नव्हतीच पण आम्ही technician न आम्हाला रुग्ण मेला असे नहीं म्हणता येत, बाकी सगले सोपस्कार चालू झाले, ती मुलगी, तिच्या लक्षात आले की आपली आई नहीं राहिली या जगत, ती जी धावत आली ती थेट गळ्यात पडली कही बोलायला सांगायला वाव नव्हताच तिची कशी बाशी समजूत घातली पण आक्खी दीवाली ऊदास ऊदास गेली, कायम लक्षात राहिलेली ती दीवाली, दिवाळसणासाठी बोलावण्याची वाट पाहत होतो, पण त्या दीवाली ने माणसाची पराधीनता प्रकर्षाने जाणून दिली॰ चालायचेच,यालाच जीवन आसे महानत आसवेत.

No comments:

Post a Comment