Sunday, April 11, 2010

१२/४/10

फोटो उपलोड करायचा प्रयत्न करत होते पण नहीं जमात आहे, आता मेधालाच विचारेन महिला दिन निमित्त्य मी काय बोलले ते विचारत होती ऑफिस मधे महिला दिन निमित्त्य कार्यक्रम होता, सगळ्या बयकानाच बोलावले होते विषय होता, मी न माझे कार्यालय, मी न माझे कुटुम्बा, मी न माझे आरोग्य। बोलणारी प्रतेकजण महिला दिन निमित्य शुभेच्छा देत होत्या , का आपणच आपल्याला शुभेच्छा घ्यायच्या? माझा पहिला दावा हा होता, जे कही आम्ही बोलणार ते ऐकायला कोणी पुरुष नकोत? माझे कार्यालय बाबत मी बोलले पण मी तर पूर्णपणे field duty केली, मला कार्यालय आसे नव्हतेच ते सांगितले, की बाहेर बरोबरीने काम करणारे पुरुषच विश्वास ठेउन साथ देतात न? बाकी समजापसून कही त्रास होऊ नये म्हणून ते सोबत करतात न? तसेच रोजच्या जीवनात सुध्या आपल्याला सुटका हावी आसते ती पुरुषांपसून नहीं तर पुरुषीपणाच्या दृष्टिकोना पासून.तो बदलला की खुप गोष्टी बदलतात, शेवटी एकमेकाना सोबत तर हावी आसतेच मग समजून घेउन जर ती सोबत केली तर आयुष्य जास्त सुखाचे होते। आपल्याकडे, आर्ध नट नारेश्वरी ही एक कल्पना आहे ती प्रतेकासठी लागू होणारी आहे, कारण त्याशिवाय एकमेकाना पूर्णत्व नाहीच आहे। आपल्याला बायकांचा सुध्या दृष्टिकोण बदलला पाहिजे, रोजच्या चाकोरीतून न जाता एखादी जरा हटके जात आसेल तर एकदम तिला वाइट नहीं ठरवले पाहिजे.या देवी सर्व भूतेशु आशी एक प्रार्थना आपल्याकडे आहे, त्यात सर्व देविना आवाहन केलेले आहे, धन देवता, भूदेवी, विद्या देवी शक्ति , भक्ति .त्यात एक देवी ठेवायची,manegment ची देवी, जे कम स्त्री वर्षानु वर्ष करत आलेली आहे, त्यामुळे समाज स्थीर आहे, मुले बाळे व्यवस्थीत राहतात, घराचे घरपण टिकून राहते, स्त्री घराबाहेर पडली पण तिने तिची मनेजमेंट नहीं सोडली, ती घराबरोबर ऑफिस च ही कारभार पाहू लागली। स्त्री विचरने बदलली पाहिजे तरच सरे बदलू शकते। खरे तर महिला दिन हा वेगळा साजरा करण्याची गरजच नहीं भासली पाहिजे। ती समजबरोबर समरसून गेली की त्याना वेगळेपण देण्याची काय गरज? ती म्हणजे सुख मिलण्याचे साधन ही संकल्पनाच बदलली पाहिजे। आसे कही बही बोलले सोमोरच्या बयकाना ते पटले आसवे कदाचित म्हणून फोटो न सरे सोपस्कार झाले आसवेत.

No comments:

Post a Comment