Wednesday, August 25, 2010

२६/८/10

आज लिहिताना नक्की काy लिहावे विचार एक विषयावर नहीं थाम्बत आहेत.सकाळी सकाळी खुप सुन्द्दर मेल वाचला खुप चांगले वाटले कूप कही लिहिले होते पण त्यातले एक खुप अवदले, बदल बदलल्याने आयुष बदलत नहीं तर बदल स्विकर्ल्याने आयुष बदलते आगदी खरे आहे जी परिस्थिति आहे टी स्वीकारुन आयुशत वाटचाल केलि तर टी जास्त सोपे जाते.तसे बदल सतत आपल्या न काळात पण हॉट आसतात आपण तय जुन्य विचारानाच चिकटून राहिलो तर आयुष्य तिथेच थम्बेल न कोणतीही थम्ब्लेली गोष्ट संपली टी ख़राब ज़लीच म्हणून समजा। त्यासाठी बदल स्वीकारुन ते आच्र्नत आनले पाहिजेत हे निश्चित.

No comments:

Post a Comment