Sunday, March 21, 2010

२२/३/10

परवा लिहिलेले शोधत आहे पण सापडत नहीं तय दिवशी आर्धावट राहिले होते पण जावू देत नविन लिहावे आज तेच जास्त चांगले। काय चांगले हे माणसाला चांगले समजत आस्ते। स्वताहाचे चांगले तर लगेच जाणवते, त्याप्रमाणे वागण्याचा मानुस प्रयत्न करतो पण कधी कधी एखाया ठिकाणी समजुन सुधा मानुस दूसरी कड़े ओढला जातो, कही तरी रुनौबंध आसतात की ते त्यावेळी घडून जाते। कितेकदा त्याचा परिणाम आयुशावर होतो चांगल्या vaetachi जान आसुनही चंग्ल्याची सांगत सुटते असे का घडते ते नहीं सांगता येत, कदाचित त्याला प्रारब्ध म्हणत आसवेत तसे एकासाठी चांगले ते नेमके दुसर्यासाठी आपशाकुनी आसू शकते आसे का याला उत्तर नहीं उद्या काय घडणार हे माहित नसूनही आपण आयुष्याचे plan करतोच न? ते पूर्ण व्हावेत म्हणून धडपद्तोच न? तरीही कुठेतरी का हे प्रश्न मनात आस्तातच हे न संपणारे प्रश्न zop उडवतात कधी कधी मनाला चांगले वाटणारे जगाला नहीं वाटत की ते चांगले आहे मग पटते ते करायचे की जगरहती ती स्विकारायची हा मोठा प्रश्नच आसतो असे किती तरी न सुटलेले प्रश्न बरोबर घेउनच आपण जगत असतो, त्याची उत्तरे माहित नसतात, कितेकदा माहित असुनही त्याकडे काना डोला केला जातो हा स्वाभाव बनू शकतो पण त्यावर उपाय काहीच नसतो। रोज रोज आवडनारे जेवण सुधया आरोग्यासाठी रोज खाणे नहीं चांगले ठरत मग कितीतरी निर्बंध असलेल्या गोष्टी काढून टाकाव्या लागतातच खुप लिहायचे पण आज बस इतकेच। पुन्हा केव्हा तरी

No comments:

Post a Comment