Wednesday, March 10, 2010

11/3/10

रोज कही तरी लिहायचे , पण के लिहिणार न? लिहिणे, खरेच असे लिहित गेले की लिखाण जमेल का? हो प्रयत्न तेर केला पाहिजे, मजा ब्लॉग कोणी वाचावा असे नहीं मी लिहिते ते माज्या स्वता साठी। लिहिताना फोचार सुचत जातात, budhi कम करायला लगते। मग विचार positive कसे बनवायचे ते जमायला लगते। अनेक courses आहेत की जे आपले विचार positive करण्यासाठी धडपडत आसतात पण तो विचार अपनच positive बनवायला हवा न? त्यासाठी खुप मनाची तयारी करावी लगते। माज्या सारख्या एकट्य व्यक्तीला तर मनाशी खुप zagdave लगते पण इलाज नहीं स्वतहाला जगात आहे ते आयुष्य समधानानी जगायचे तर हे केलेच पाहिजे। त्यासाठी लिहिणे हे माला तरी फार गरजेचे वाटत गेले कारन माला नहीं कोणाशी आपले मन मोकले करता येत, आगदी मुलं जवळ सुद्या मग असे लिहायचे आपल्या भावनाना वाट करूँ द्यायची अन येणार्य नव्या क्षनाना सामोरे जायचे त्यामुले लिखाण हे मज्यासठी must आहे । लिहायचे न सारे असे only mine म्हणून जतन करायचे । कोणी वाचावे म्हणून नाहीच आहे हे तर स्वतहाला कुठे तरी expose करावे .

1 comment:

  1. ho kaaku agadee khare aahe... manaat saachalele kuThetaree mokaLe vhaavech.... tyaamuLe tumhee haa upakram suru karun khupch changale kele ahe.. tumachya blog sathi mazhya khup sarya shubhechha :)

    ReplyDelete