Tuesday, March 23, 2010

२३/३/10

आज या कंप्यूटर वर खुप दिवसाने ओपन जाले आहे (खाते) का ओपन होत नव्हते तस नव्हते समजत पण आता लिहिता येइल खुप आठवणी मनात आसतात त्यातल्या कही इतक्य अचानक आठवतात की आपण कधीच तय विसरून गेलेल्या आसतो आजही असेच zale सहज आकाशात रात्रि चांदण्या चमकताना दिसत होत्या लाइट गेलेले अन saglikade अंधारच आंधर होता ग्यालरित zopalyavar बसलेले आसताना आकाशात चक्क चांदण्या चमकत होत्या सप्तर्षि स्पष्ट दिसत होते मग आठवली टी सोलापुर्ची गच्ची तिथून zople की आकाशात सगले तारे चमकताना स्पष्ट दिसायचे, मुलांशी गप्पा मारताना तारे दाखवत त्यांची नवे सांगत , त्यावरच्या गोष्टी सांगत zopun जायचो। आता पुण्यत पूर्ण आकाश कधी दिसतच नहीं एखादा टुकड़ा दिसतो न त्यातील दिसतील तेव्ह्ध्याच चांदण्या बघायच्या , त्यात polution mule तारे दिसणे आलभ्य लाभच म्हणायचा पण कल सप्तर्षि चांगले दिसत होते मग तो कल आठवला मुलाना गोष्टी सांगता सांगता येणारी zop आठवली कल किती भरभरा संपतो उद्या मुलांना मुले होतील तेहि आशच गोष्टी संगतील पण तेव्हा सपतरुशी, विंचू, शनि, मंगल, रोहिणी व्याध एकाच वेळी दिसतील? एक सप्तर्षि नि केवढा भुतकलाचा न भाविशाचा ही फेरफटका मारून आणला या आशाच आठवणी , तो काळ ते संभाषण, तो स्पर्ष, गोष्टी एईक्तानाचे हुंकार न विचारलेले प्रश्न sagle तसेच्या तसे जाणवत होते मुलाना कदाचित ते आठवणार नहीं, मी ही गोष्ट सारे इथे पुण्यत येउन विसरून गेले होते मज्यासठी तो काळ सुखाचा होता, सोबत नहीं mhannar पण मुलांची साथ होती, त्याना आई म्हणजे त्यांचे जग होते सगले सांगायचे ते आईला मागायचे ते आईला तिथे सगल्या प्रश्नाची उत्तरे आसनार हा विश्वस होता , बघता बघता त्यांच्यात विश्वास निर्माण jala न आईचा हात कधी सुटला ते कुणालाच समजले नहीं। हात सुटला, आत्मविश्वास आला ही खुप चांगली गोष्ट त्यासाठी तर जगले मी पण तरीही तो काळ फ़क्त आठवणीत राहिला ही हुरहुर कुठेतरी आहेच कालच्या सप्तर्षि नि हुरहुर जागवली चालायचेच, कालाचा महिमा म्हणायचे न विसरून जायचे नविन कही तरी aathvnyasathi.

No comments:

Post a Comment