Monday, March 29, 2010

३०/३/10

ब्लॉग तयार करायला तर शिकले पण तो सजवायला शिकायचे आहे, खुप options आहेत पण निवांतपणे पाहिला पाहिजे खुप कही त्यात टाकता येते फोटो, block कोलोर काय काय करता येते पण निवांतपणे शिकेन सगले। सजवने खरच इतके महत्वाचे आसते का? तसे नुसतेच कोणी वाचणार नहीं का? मी कोणी वाचावे म्हणून नाहीच लिहित आहे पण माला स्वतहाला सुध्धा पाहताना छान वाटेल नक्कीच कोणतीही गोष्ट सजवून समोर अली तर खुप कही सुख देऊन जाते आपण पाहतो न की आई किती कैउतुकाने आपल्या मुलाला सजवते तिला त्या गोष्टीचा कन्ताला नहीं येत उलट वेगलाच आनंद मिलतो.तारुन्न्य आले की स्वताला सजवून जगाला सामोरे जाण्यात नक्कीच सुख आसते, आपल्याकडे कोणीतरी बघावे आसे वाटने म्हणजे तारुण्याची भूल पड़ने आसते .या भूलीतुनच आयुष्यात रामायण घडत आसते।त्यातूनच मने जुलातात प्रेम प्रकरणे घडतात न समोरच्याला bhulvinyasathi स्वतहाला सजवले जाते.प्रेम प्रक्रनत मूड कही वेगलाच आसतो, सगळी दुनिया एका बाजूला न आपले माणूस एका बाजूला.ती धुंदी कही वेगलीच आसते, त्यावेळी सगले जग आपल्यासाठी सजून सामोरे आले आहे आसे वाटत रहते। प्रेमाची पुर्तता लग्नात जाली की समोरच्याला आपल्यामधे aadkivinyasathi पुन्हा स्वताला सजवावे लगते, रोज कही तरी नविन दिसावे म्हणून प्रयत्न चालू राहतो.जन्मापासून सुरु जहालेले सजने चालूच राहते। नंतर आपण पण आजून तरुण आहोत हे दाखविण्यासाठी सज शृंगार केला जातो तुकरामानी म्हटले आहे की,"का रे भुललासी वरलिया सोंगा " तरी मानुस वरचा पापुद्र थापतच राहतो। त्यामुले बाहेरचे सैंदर्य खुलत आसेल कदाचित पण आंतरिक सुन्दरता कशी येणार.आपण कधी या गोष्टीचा विचार करतो का? लग्नाच्या बाजारात मुलगा मुलगी दिसण्या वरच लग्न ठरवतात न? सजने हा गुणधर्म नसता तर जग तरी सुन्दर दिसले आसते का? जगातले सगळी सुन्दरता आपण पहु शकतो, आनुभावु शकतो, कारण त्याला परमेश्वराने सजवून आपल्या पुढे ठेवली आहे म्हणून, रोजचा सूर्योदय वेगला, रोजचा सूर्यास्त वेगला , वाहणारी नदी, तिची सुन्दरता वेगळी म्हणून नाविन्य टिकून आहे। सजने हे जन्मा बरोबर सुरु होते ते, आयुष्य संपे पर्यंत चालू आसते, मेल्या नन्तर प्रेताला सुध्धा सजवले जाते। सजने, सज्वाने हे जगाच्या अंता पर्यंत राहणार आहे.तो शब्द आसा सजुनच सामोरा आला आहे न? आज बस आता.

No comments:

Post a Comment