Thursday, March 25, 2010
२६/३/10
काल रात्रि मधेच जाग आली , न विचार पुढे पुढे धावायला लागले, आत्ता ते कही आठवत देखिल नहीं, तो क्षण आसतो तेव्हाच जर लिहिले आसते तर ते विचार कुठेतरी सापडले आसते। चालायचेच आत्ता जे लिहिले शाक्य होएल ते लिहिन विचार , माणसाला विचार सुचत कसे आस्तील? कोठून येत आसेल ही शक्ति। जन्मलेले बाळ देखिल zopet हसताना नसता रडताना दिसते त्या जिवाला देखिल कही दिसत असेल नक्कीच मग हे विचार खरच मागच्या जन्माची देन म्हणायची की मागचे विचार तसेच या जनमत येतात काहीच समजत नहीं पण जो विचार मी करते ते दुस्र्या कुणाचे वेगलेच आसू शकतात असे का? व्यक्ति तितक्य प्रकृति म्हटले जाते ते का? हे कशावरून ठरत आसवे, कोण देत आसेल ही बुद्धी.बोलताना, लिहिताना माला जे विचार सुचतात ते कोण निर्माण करत असेल घरचे प्रश्न सोडवताना मी जी पद्धत वापरते टी माजी मुले सुद्धा नाहीत वापरणार हे का घडते, तसा विचार करायला माला मज़े नशीब घेउन जाते की विचार काहीच समजत नहीं हे सुद्धा फ़क्त आपण ठरवत जायचे। न संपणारी प्रश्नावली आहे ही। याची उत्तरे माला तरी नहीं सापडली फ़क्त जे जे होएल ते ते पहावे एवढेच आपल्या हातात आस्ते.याची जाणीव ठेवून आयुष्य जगायचे म्हणजे खुप गोष्टी सोप्या होऊं जातात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment