Sunday, March 28, 2010

२८/३/10

लिहिता लिहिता एडिट करायला गेले न सगलेच विसरून गेले , का असे होत आसवे जरा सवय व्हायला हावी या सगळ्या गोष्टीची मग आपोआप जमेल हे असे लिहिणे देखील.चला एडिट यात आस्ते हे समजले तरी निवांत वेळ पाहिजे खरे म्हणजे, कही तरी लिहायचे आहे पण मी काही कोणी खुप महान नहीं आहे की माला सरे जमेलच म्हणून पण "कोशिश करके देखना " आसे कोणी तरी म्हटले आहे न आपण तेवढेच करायचे नंतर बाकी सगळ्या दुरूस्त्या, लिहीणे खरे तर आवघड नहीं पण इंग्लिश मधून मराठी लिहायचे आवघड आहे। जमेल पण सावकाश .जमाय्लाच हवे , जगात कोणतीच आशी गोष्ट नहीं की जी impossible म्हणता येइल .आज खुप छान लिंक होती टेम्पलेट मधे ब्लॉग तयार करायची पण dusrya लिंक डिलीट करताना नेमकी ती डिलीट zali कशी ती शोधायची ते ही नहीं माहित माला मग पुन्हा येइल या भरवशावर बसणार आहे अली की सेव करून ठेवेन तर विसरने माणसाला जमते का? जनिवपुर्वक विसरायचे म्हणून ठरविले तर तेच सारखे आठवत रहते, असे का?याला उत्तर नहीं। माणूस गोष्टी विसरतो म्हणजे विस्मृतीत त्या गोष्टी जातात म्हणून ते विसरतो लहानपण माला आठवत नहीं कारण त्या गोष्टी खुप पूर्वी घडून गेलेल्या आसतात त्याही पेक्षा त्या गोष्टी लक्षात ठेवण्य इतका आपला मेंदू त्यावेळी devolop zalela नसतो म्हणून पण मोठेपणी जेव्हा आपण खुप गोष्टी प्रयत्नानी विस्मृतीत ढकलतो, तरीही त्या नको तेव्हा बरोबर आठवतात, असे का? याला उत्तर नहीं। विसरन्य सारखे माणसाला वरदान नहीं कारन काल काय घडले हे मी विसरते म्हणून नविन गोष्टी करू शकते जर ते जमले नसते तर मानसे आपली दुखे विसरलीच नसती दुखाच का सुख सुध्धा ख़ुपवेला विसरावे लगते नहीं तर नविन सुखला कशी काय जगा मिळणार? मान सन्मानाच्या सुखत जर aadkun राहिलो तर नविन कार्य करुन नविन सन्मान कसा काय मिलवनर न? तसेच जुनी मानसे विसरून म्हणजे त्याना लांब करून नहीं तर नविन माणूस jodnyasathi जून्या माणासना जरा लम्ब ठेवावेच लगते न? नाही तर नविन नाती कशी जोडली जायची माणसाला आयुशात सुख न दुखाही वाट्याला येतात , त्या दोन्हीलाही सामोरे जाण्यासाठी पहिली गोष्ट विसरली पाहिजेच न? त्यासाठी देवाने मनाला ज़ोपेचे वरदान दिले आहे, सरे विसरून माणूस पुढे पुढे जाऊ शकतो नसता तिथेच थांबला आस्ता न एखाद्या दबक्यासरखा संकुचित जाला आसता । तसा संकुचितपना संपवा म्हणून तरी मागचे सगले विसरून पुढे चालत राहिले पाहिजे .

No comments:

Post a Comment