Wednesday, March 24, 2010

२५/३/10

काल लिहायचे होते पण कंप्यूटर बंद होता न मग राहून गेले लिहायचे.आज लिहिते आहे खरे पण कालचा मूड कही वेगलाच होता.काय घडते आहे न मी न सचिन मधे आम्ही बोलता बोलता कधी भांडायला लागतो काळात नहीं, असे का होत असेल, का दुखावले जातो असे.मी माज्या आस्तित्वा साठी धड्पदते आहे का? काय तसे माला तरी जाणवत नहीं.मी स्पष्ट सांगितले आहे की मी नहीं रहू शकत त्यांच्या जवळ कुठे तरी कही तरी चुकते आहे पण माला असे जाणवते की तिथे मी नहीं नीट पणे रहू शकणार चला जाऊ देत कुठे न कसे रहायचे हे आपण ठरविले तरी देवाची काय एच्छा असेल ते नहीं सगता येत.अत्ता पर्यंत मी किती धड्पदले की जे माला वाटते ते आयुषत घडावे पण शेवटी जे देवाला, नशिबाला मान्य आसते तेच घडत असते तरीही आपण किती बढाया मारतो न की मी हे करेन ते करेन किती वेळा तरी आनुभव घेउनही माणसाचा आहम जात नाहीच शेवटी नसता मी कुठे राहणार हे मी का ठरवत राहिले आसते.जाऊ देत यातून तरी कही शिकता येते का ते पहिन, नक्की विचार करेन या गोष्टीचा.माजी काहीच तक्रार नहीं या बाबतीत, जे वाट्याला येते ते बस स्विकरयचे नहीं तरी आपण काय करू शकतो या बाबतीत आयुषत जे समोर आले ते मुकत्यानी स्विकरलेच न? ते सहन करायची तकाद त्या नियंत्या कड़े मागायची बस तू जे देशील ते शांतपणे सहन करायची तकाद दे म्हणायचे, चालायला लागायचे.

No comments:

Post a Comment